Jaywant Patil

काँग्रेस-राष्ट्रवादीला 'वंचित'कडून 25 ठिकाणी 'दे धक्का'

काँग्रेस-राष्ट्रवादीला 'वंचित'कडून 25 ठिकाणी 'दे धक्का'

मुंबई : वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित ठेवण्यात यश मिळालं आहे, असं म्हणता येईल. कारण राज्यात 25 ठिकाणी ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जिंकला आहे.

सरंजामदारांमुळे राष्ट्रवादी सर्वसामान्यांपासून 'वंचित'

सरंजामदारांमुळे राष्ट्रवादी सर्वसामान्यांपासून 'वंचित'

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : शरद पवारांच्या सभेला सध्या गर्दी होत आहे, शरद पवारांच्या सभेत तरूणांचा वेगळाच उत्साह दिसून येत आहे.

जागतिक वडापाव दिन | मुंबईसोबत असा वाढत गेला वडापाव

जागतिक वडापाव दिन | मुंबईसोबत असा वाढत गेला वडापाव

कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई : आज 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिन. मुंबईला वडापाव या खाद्यपदार्थासाठी ओळखलं जातं. भारताचा राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून खिचडीला मानलं जातं.

'शेतकरी नेते उद्धव ठाकरे', तुम्हाला मनापासून सलाम

'शेतकरी नेते उद्धव ठाकरे', तुम्हाला मनापासून सलाम

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : उद्धव ठाकरे यांना शेतकरी नेते म्हटलं म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.

आणि 'सुजाता आंबी' पूरग्रस्तांच्या वेदना सांगणाऱ्या 'चेहरा' ठरल्या

आणि 'सुजाता आंबी' पूरग्रस्तांच्या वेदना सांगणाऱ्या 'चेहरा' ठरल्या

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील पुराची तीव्रता सांगणारा चेहरा सुजाता आंबी ठरल्या आहेत.

पळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे

पळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र मागील ५ वर्षापासून दुष्काळात होरपळतोय. पण यात दुष्काळाची गंमत पाहणारे वेगवेगळ्या प्रकारची लोकं दिसून येतात.

डिअर जिंदगी : सोबत राहतानाही एकटेपणाचं स्वातंत्र्य!

डिअर जिंदगी : सोबत राहतानाही एकटेपणाचं स्वातंत्र्य!

दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगीच्या वाचकांना हे सांगण्यात आनंद होत आहे की, हिंदी, मराठी, गुजराती आणि बंगाली भाषेत, ज्या आत्मियतेने डिअर जिंदगी वाचलं जातं, त्या प्रमाणेच या संवादाची आमं

डिअर जिंदगी : पती, पत्‍नी आणि घरकाम!

डिअर जिंदगी : पती, पत्‍नी आणि घरकाम!

दयाशंकर मिश्र : घरातलं काम किती सोपं, किती कठीण. यावर जेवढे वादविवाद होवू शकतात, त्यापेक्षाही तीन पट अधिक लिहीलं जावू शकतं.

५ कोटी लुटले, मोदी बोलल्यानंतर घाबरलेल्या दरोडेखोरांनी २ कोटी जाळून टाकले

५ कोटी लुटले, मोदी बोलल्यानंतर घाबरलेल्या दरोडेखोरांनी २ कोटी जाळून टाकले

चेन्नई : नोटाबंदीमुळे देशाला फायदा झाला की तोटा, हा वाद सुरूच राहणारा आहे, पण नोटाबंदीचा एक किस्सा लुटारूंना पकडल्यानंतर समोर आला आहे.