Ganeshotsav 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची नवी नियमावली
सण- उत्सव साजरा करताना कोरोनाला विसरुन चालणार नाही
'लालबागचा राजा' च्या उत्पन्नात २ कोटींची घट
यंदा मंडळाचे उत्पन्न सुमारे दोन कोटी रुपयांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
गाव गाता गजाली'तील संदीपनो भक्तांका विचालं प्रश्न, भक्त म्हणले इसरलंय...
झी मराठीवरील गाव गाता गजाली मालिकेतील रिक्षावाला संदीप मुंबईच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता.
नागपूर महापालिकेची भक्तांसाठी 'विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना
बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरु झाली असताना, नागपूर महानगर पालिकेनं `विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना राबवत बाप्पाच्या भक्तांसाठी विसर्जन अधिकच सोपं केलं आहे.
औरंगाबाद पोलिसांची हायटेक तयारी, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर
औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणारेय.
अनंत चतुर्दशीला बाप्पाला द्याल 'ही' अनोखी भेट
गेले १२ दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जो उत्साह आहे तो गणेशोत्सवाचा. पण आता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. अगदी जड अंतकरणाने भाविक आपल्या या लाडक्या गणरायाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत असतो.
गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज
उद्या अनंत चतुदर्शी असून विसर्जनासाठी मुंबई सज्ज झालीय. सर्वाधिक गणपती विसर्जन जिथं केलं जातं त्या गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय.
सिद्धीविनायकाचरणी ७५० किलोचा 'महामोदक'
गेली दोन वर्षे ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशीनिमित्त ५ सप्टेंबर २०१७ रोजी मंगळवारी राज्य शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो
लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.
‘गौरी गणपतीच्या सणाला…’च्या गीतकारावर उपासमारीची वेळ
गेली कित्येक वर्ष संपूर्ण गणेशोत्सव 'टिंब..टिंब.. टिंबाली..' , गौरी गणपतीच्या सणाला… , माझ्या गणानं घुंगरू हरवलं…' या गाण्यांनी गाजवला आहे. गणरायाचं आगमन म्हटलं की ही गाणी आपसुकच तोंडी येतात. मात्र या गाण्यांना सूर देणाऱ्या व्यक्तीला आपण विसरलो आहोत. विसरलोच काय पण बऱ्याच जणांना यांच नाव देखील माहित नाही.
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स'
सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.
गणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?
७ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेली कित्येक महिने भाविक गणेशोत्सवाची वाट पाहत होते. हा उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर आज गौरी - गणपतीचा निरोप घेतला जाणार आहे. आपल्याला यथाशक्तीने बाप्पासाठी जे जे करता येईल ते भाविक अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो.
'जीएसबी' मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरूवात!
मुंबईतील सार्वजनिक मंडळांपैकी 'जीएसबी' गणेशमंडळ हे अनेक कारणांसाठी लोकप्रिय आहे. सोन्या-चांदीने मढलेला, पाच दिवसांच्या मुक्कामाला येणारा 'जीएसबी'चा गणपती यंदा पाच दिवसांच्याऐवजी सहा दिवसांच्या मुक्कामानंतर परतीच्या वाटेवर निघाला आहे.
अशा प्रकारे केली जाते गौरीची पूजा
गणपतीच्या बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात.
म्हणून 'मुंबईचा राजा' साजरे करणार 'वेलिंग दशक'
मंडळातर्फे पुढची दहा वर्षे 'वेलिंग दशक' म्हणून साजरे केले जाणार आहे. यामागेही गौरवशाली इतिहासाचे कारण आहे.
असा आहे 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा इतिहास
फक्त गणेशोत्सवात एकदाच वर्गणी काढायची आणि वर्षभर सामाजिक कार्य सुरु ठेवायचे ही परंपरा उत्सव मंडळाने आजही जपून ठेवली आहे.
नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास!
लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.
या कारणाने रितेश देशमुखचा बाप्पा आहे सर्वात खास, बघा व्हिडिओ
२५ ऑगस्टपासून गणेश उत्सवाला जल्लोषात सुरूवात झाली. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष अधिक बघायला मिळतो. यात बॉलिवूड कलाकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. अनेक बॉलिवूड कलाकारांनी गणेशोत्सवाची अनेक छायाचित्र सोशल मीडियात शेअर केली आहेत. इतकेच काय तर मुकेश अंबानी यांच्याकडे या निमित्ताने एका पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, यात सर्वात खास गणपती अभिनेता रितेश देशमुख याचा आहे.
निखिल फाटक, महेश काळे आणि शर्वरी जमेनीस यांनी सादर केले 'शेंंदूर लाल चढायो'चं नवं व्हर्जन!
गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांंचाअधिपती आहे.