24taas.com
‘हिटलर’नेच करून दाखवलं होतं…

‘हिटलर’नेच करून दाखवलं होतं…

वि. स. वाळिबें याचं 'हिटलर' हे पुस्तक काही दिवसापूर्वीच वाचलं, आणि त्यानंतर मात्र हिटलर या माणसाविषयी प्रचंड कुतूहल वाटायला लागलं. हिटलरने काय काय केलं हे सांगण्याची काहीच गरज नाहीये... कारण त्यांची करणी सगळ्यांनाच ठाऊक आहे.
प्रतिक्रिया(3)
अजिंठा- एक ‘ऐतिहासिक’ व्यंगपट

अजिंठा- एक ‘ऐतिहासिक’ व्यंगपट

अजिंठा- भाषा,जात,काळाची सीमा ओलांडणारी एक ‘अव्यक्त’ डोळस कहाणी...खरंच नितीन देसाईंच्या दिग्दर्शनातून काहीही ‘व्यक्त’ होत नाही. त्यामुळं ना. धो. महानोरांच्या अजरामर कलाकृतीवर आधारलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हाती लागतो, तो एक ‘माकडां’चा (‘सुंदर’ या अर्थानं मुळीच नाही) खेळ.
प्रतिक्रिया(3)
वेश्यांचं भावविश्व उलगडणारा मंटो

वेश्यांचं भावविश्व उलगडणारा मंटो

आजपासून १०० वर्षांपूर्वी ११ मे १९१२ रोजी लुधियाना जिल्ह्यातील समराला गावी खानदानी बॅरिस्टरच्या घरात जन्म झाला सआदत हसन मंटोचा... पिढीजात बॅरिस्टर्सच्या घरात जन्म घेऊनही मंटो वकील बनला नाही, मात्र त्याला वारंवार कोर्टाची पायरी मात्र चढावी लागली. असा कोण होता मंटो?
प्रतिक्रिया(1)
“खाली हाथ आये”

“खाली हाथ आये”

ऋषी देसाई
फेसबूकवरचं फार्मव्हिलेवरच्या शेत जळतंय म्हणून लवकर ऑफीस गाठून नेट चालू करुन पाणी घालणारी आम्ही माणसे, ज्या महाराष्ट्रात राहतोय त्याच महाराष्ट्रातील निम्याहून जास्त शेत आज पाण्याअभावी सुकून गेलय, पीकं जळून गेलीयत,
प्रतिक्रिया(1)
दुष्काळात ‘१३व्या’चे राजकारण

दुष्काळात ‘१३व्या’चे राजकारण

सुरेंद्र गांगण
महाराष्ट्रातील दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून दुष्काळाच्या प्रश्नावरुन राजकारण केले गेले आहे. दुष्काळ सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. केवळ दौरे करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राजकीय नेतेमंडळी करीत आहेत.
प्रतिक्रिया(1)
अमरावतीतली पत्रकारिता

अमरावतीतली पत्रकारिता

संतोष गोरे 20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा.
प्रतिक्रिया(0)
सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा

सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा

अमित जोशी हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते.
प्रतिक्रिया(0)
‘राज’ धोखा सभी को मिलता है..

‘राज’ धोखा सभी को मिलता है..

ऋषी देसाई
औरंगाबादच्या राजकारणात असं काय सोनं होत की ज्यामुळे मनसेला राष्ट्रवादीला मदत करावीशी वाटली.. सत्तेसाठी ठिक आहे. नाशिकचा वचपा.. नाशिकचा वचपा, असं म्हणायला छान आहे.. पण वचपाच्या नादात आपल्याच पक्षाच्या आमदारांला का दुखावलं गेलं याचही भान राखणं गरजेचं होत.. नाहीतर जिल्हापरिषदेत आघाडीला मदत करण्याच्या नादात आपला एक आमदार नाराज झालाय आणि हे चित्र महाराष्ट्रासमोरं जाणं हे खरचं चिंतनीय आहे.
प्रतिक्रिया(15)
‘प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…’

‘प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…’

आदित्य निमकर
लिव्ह इनमध्ये आपलं स्वातंत्र्य अबाधित राहातं. नाती परिपक्व होत जाताना लग्नं हा फक्त एक सोपस्कार उरतो. सर्वच पातळींवर जवळीक साधल्यावर ती स्वेच्छेने की देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने हा विचारच उरतो कुठे?
प्रतिक्रिया(2)
भारतातील दोन भूकंप

भारतातील दोन भूकंप

अमित जोशी
गेल्या तीन महिन्यात भारत दोन मोठ्या भूकंपांना सामोरा गेला. या भूकंपाची रिश्टर स्केलवर कोठेही नोंद झाली नाही. मात्र या भूंकपामुळे निर्माण झालेल्या कंपनांनी भारतीय राजकारण, प्रशासन व्यवस्था ढवळून निघाली. 13 जानेवारीला 2012 ला भारतीय अवकाश विभागाने चार आजी-माजी ज्येष्ठ अंतराळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आणि प्रशासकांना पुढील अनिश्चित काळासाठी सरकारी नोकरीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि संबंधित सुचना पत्राद्वारे महत्त्वाच्या सरकारी विभागांना पाठवली. तर लष्करप्रमुखांनी दि हिंदू या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वतःला 14 कोटी रुपये लाच देण्याच प्रयत्न केला गेल्याची हादरवणारी माहिती सांगितली.
प्रतिक्रिया(1)

गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड

गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड