जीव मुठीत आणि धोका पत्करून, असा करावा लागतोय प्रवास. तरीही रेल्वेमंत्र्यांचे डोळेच बंद
2/12
जीव मुठीत घेऊन असा करावा लागतोय प्रवास. मात्र, सुविधा नाहीच. सुरक्षाही नाही लटकतच प्रवास
3/12
मुंबईकडे पुन्हा दुर्लक्ष. सुरक्षितेच्या नावाने बोंबच
4/12
गर्दीवर नियंत्रण आणण्यास रेल्वेला अपयश. मात्र, नव्या गाड्या नसल्याने असा करावा लागत आहे प्रवास
5/12
लांब पल्याच्या गाड्यांना होतेय गर्दी. मात्र, जादा गाड्या नाहीत. कोलकातासाठी १८ गाड्या कशासाठी?
6/12
महिलांसाठी गाड्या नाहीत, काही सोयी-सुविधाच नाहीत. महिलांच्या नशिबी असा प्रवास
7/12
मुंबईतील गर्दीवर उपाय काही अर्थसंकल्पात दिसलाच नाही
8/12
रेल्वेचे रडगाणे सुरूच. प्रवाशांची पायीवारी
9/12
संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पवनकुमार बन्सल मीडियाला छायाचित्र देताना
10/12
रेल्वेच्या सुरक्षितेसाठी नेहमी चर्चा होते. मात्र, रेल्वे स्थानकावरील सुरक्षा अद्याप बिनकामाचीच दिसून येते. अनेक मेटल डिटेक्टर बंदच आहेत.
11/12
रेल्वेच्या अनेक समस्या असल्याने नेहमी लोकांचा भडका उडतो. याबाबत बजेटमध्ये जादा गाड्यांचा समावेश होणे अपेक्षित
12/12
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला नेहमीच वेगळी वागणूक दिली जाते. मुंबईत रेल्वे लाईनच्या लगत झोपड्या आहेत. तेथील माणसांचे जीवन धोक्यात आहे. मात्र, रेल्वेची सुरक्षा नसल्याचे हे धोतक
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link