पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय. 

Updated: Aug 30, 2016, 10:29 PM IST
पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री title=

मुंबई : एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय. 

त्यामुळे, राज्य सरकार मुस्लीम तरुणांना टार्गेट करतंय, हे वक्तव्य अत्यंत चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

पाहा, काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी... त्यांच्याच तोंडून