टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर बोलला शिखर धवन

टी-२० वर्ल्डकप मधून टीम इंडियाला सेमीफाइनलमध्ये पराभव स्विकारावा लागला. धवन हा वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरला. त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याने ट्विट केलं आहे.

Updated: Apr 3, 2016, 08:02 PM IST
टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर बोलला शिखर धवन title=

मुंबई : टी-२० वर्ल्डकप मधून टीम इंडियाला सेमीफाइनलमध्ये पराभव स्विकारावा लागला. धवन हा वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरला. त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याने ट्विट केलं आहे.

धवनने म्हटलंय की, कमतरता माझ्या मध्ये राहिली असेल ज्यामुळे हवं तशी कामगिरी करता आली नाही. चुकांना सुधारुन आता चांगला खेळाडू बनण्याचा प्रयत्न करेल.

धवनच्या या ट्विटनंतर रोहितने म्हटलं की, तु तर चांगला खेळाडू आहेच. सेमीफाइनलमध्ये धोनीने धवन ऐवजी रहाणेला संधी दिली होती. ज्यामध्ये रहाणेने ४० रन केले होते.