एका बालवधूच्या लढ्याची ही कहाणी.... 
जोधपूरच्या लक्ष्मीने बालविवाह करण्यास नकार देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला... कुटुंब आणि समाजाने तिच्यावर बहिष्कार टाकला... मात्र, तिने बालिकावधू बनण्यास ठाम नकार दिला... आता, लक्ष्मी पुन्हा एकदा बोहल्यावर चढलीय मात्र, यावेळी तीने तिच्या आवडीचा नवरदेव निवडून सात फेरे घेतलेत.