जयपूरमध्ये जन्मलेले अंशू जैन असो वा इंद्रा नुयी... भारतात मूळ असलेली अशी कित्येक नावं आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांनी जगातील ‘बोर्डरुम्स’मध्ये बदलाव घडवून आणलेत... आपल्या दूरदृष्टी, एकाग्रता आणि निर्णयक्षमतेनं त्यांनी आपापल्या क्षेत्राला ‘सातव्या आसमाना’त नेऊन ठेवलं. सर्व्हिस सेक्टर, बँकिंग, अर्थ किंवा आय टी... सगळ्याचं क्षेत्रात त्यांनी आपल्या बहुमूखी प्रतिभेनं सगळ्या जगाचेच डोळे दिपवले आहेत. त्यामुळेच ते भारताचा अभिमान ठरले आहेत... पाहुयात, कोण कोण आहेत हे चेहरे... |