भारत वि. श्रीलंका : टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय

आतापर्यंतच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2017, 09:19 AM IST
भारत वि. श्रीलंका : टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय title=

नवी दिल्ली : भारत वि. श्रीलंका यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना दिल्ली येथे सुरू आहे.

आतापर्यंतच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेची या मालिकेतील खेळी अत्यंत निराशाजनक दिसत आहे.

त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांना अजूनही सूर गवसलेला नाही. तर क्षेत्ररक्षणही सुमार झालेले पाहायला मिळत आहे.