अजित पवारांची ती दोन माणसं गेली कुठे

अजित पवारांची 'ती दोन माणसं गेली कुठे?'

मंत्रालयात आग लागली. आणि हा हा म्हणता ती संबंध मंत्रालयभर पसरली... त्यामुळेच एकच हल्लकल्लोळ माजला. आपला जीव मुठीत घेऊन प्रत्येकजण हा धावत होता. मात्र या धावपळीत काही जण कुठेतरी बेपत्ता झाले आहेत.

Jun 21, 2012, 08:44 PM IST