कृषीक्षेत्र

मान्सून संपला, देशात ०६% पाऊस कमी

देशातील मान्सून हंगाम शेवटाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे उत्तर भारतात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात देशात सुमारे ०६ टक्के पाऊस कमी पडला आहे.

Oct 2, 2017, 03:54 PM IST

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी तरतूद कमीच

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी नसली तरी कृषी क्षेत्रासाठी मोठी तरतूद असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

Mar 20, 2017, 06:30 PM IST