जलदूत

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.

Apr 21, 2017, 04:05 PM IST

प्रभूकृपा, जलदूतचे ४ कोटीचे पाणी बिल मागे

दुष्काळग्रस्त लातूरला मोठा गाजावाजा करत रेल्वेने पाणी पाठविण्यात आले. एकदा नव्हे तर तीनवेळा पाणी पाठविण्यात आले. ६.२० कोटी लिटर पाणी रेल्वेने पाठविले. मात्र, पाणी बिलापोटी चक्क ४ कोटी पाठविले. सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हे बिल मागे घेत असल्याचे जाहीर केलेय.

May 13, 2016, 06:29 PM IST

धुळ्याचा रावसाहेब गिरासे ठरला जलदूत

धुळ्याचा रावसाहेब गिरासे ठरला जलदूत

Nov 16, 2015, 08:50 PM IST