माधव गाडगीळ समितीचा अहवाल

गाडगीळ अहवालामुळे कोकणचा विकास ठप्प होईल - मुख्यमंत्री

कोकणाचा विकास होण्यासाठी आणि काय विकास केला जावा यासाठी माधव गाडगाळ समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारल्यास कोकणचा विकास ठप्प होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

Nov 25, 2012, 03:55 PM IST