संवाद

पालकांनो जरा इकडे लक्ष द्या! आई-वडील वेळ देत नसल्याने सातवीतल्या 3 मुलींनी सोडलं घर...

नोकरीत व्यस्त असणारे आई-वडिल, मोबाईल विश्वात हरवलेली मुलं यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चालला आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला आहे

Mar 2, 2023, 03:24 PM IST

Joe Biden- पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद; 'या' मुद्द्यांवर चर्चा

दोन्ही देशांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वपूर्ण 

 

Nov 18, 2020, 07:43 AM IST

महत्त्वाच्या मुद्द्यांसह पंतप्रधान मोदी करणार 'मन की बात'

यावेळी मोदी काय म्हणणार याकडेच साऱ्यांचं लक्ष 

 

Aug 30, 2020, 07:51 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता साधणार संवाद

केंद्र सरकारने ५९ चिनी ऍपवर आणली बंदी 

Jun 29, 2020, 11:43 PM IST

२७ एप्रिलला पंतप्रधानांचा सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद

कोरोना व्हायरसने भारतामध्ये थैमान घातलं आहे. 

Apr 22, 2020, 10:21 PM IST

कोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

Apr 14, 2020, 09:05 PM IST

मोदींपासून राजपर्यंत सगळे सोबत, राजकारण करू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

Apr 14, 2020, 08:07 PM IST

लॉकडाऊन दरम्यान आकाश आणि वसुंधरा यांच्यातील संवाद

(लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी झालंय. झाडं, पक्षी, प्राणी मोकळा श्वास घेतायत. यावरच आमच्या प्रतिनिधी सुवर्णा धानोरकर यांचा हा ब्लॉग. या ब्लॉगचं वैशिष्ट्य म्हणजे हा ब्लॉग त्यांनी स्वतः चित्रबद्ध करण्याचाही प्रयत्न केलाय) 

Apr 13, 2020, 12:37 PM IST

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचं काय? विरोधकांसोबतच्या बैठकीत मोदी म्हणाले...

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

Apr 8, 2020, 05:34 PM IST

Coronavirus : पीएम मोदी ९ वाजता साधणार देशाशी संवाद

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच साधणार संवाद 

Apr 3, 2020, 07:22 AM IST

संघर्ष चालूच राहतो पण संवादातून प्रश्न सुटावा- संजय राऊत

बेळगावप्रश्नी शरद पवारांची भुमिका महत्वाची असणार असल्याचे राऊत म्हणाले.

Jan 19, 2020, 10:33 AM IST

सावधान...मोबाईलमुळे संवाद हरवल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

मोबाईलमुळं आता संसार तुटू लागलेत. मोबाईलचा अतिवापरच घात करतो. नवरा बायकोतला संवाद संपलाय. संवाद संपल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

Dec 13, 2019, 12:04 AM IST

भाजपा प्रवेश रखडल्याने कार्यकर्ते नाराज, राणे साधणार संवाद

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे.

Sep 24, 2019, 08:55 AM IST