सिरीजवर भारताचा ४ १ने कब्जा

लंकेला पराभूत करून भारत दुसऱ्या स्थानावर

भारताच्या २९५ धावांचे पाठलाग करताना श्रीलंकेने सर्व गडी गमावत ४५.४ षटकात २७४ धावा केल्या. दहावी विकेट असताना मलिंगाने चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे भारताच्या तोंडातील विजयाचा घास तो काढणार असे वाटत असताना झेलबाद झाला आणि भारताचा विजय साकारला. भारताने ४-१ने मालिका खिशात टाकली.

Aug 4, 2012, 10:37 PM IST