mumbai spirit

बंद आंदोलनात मुंबईत माणुसकीचं वेगळंच चित्रं

महाराष्ट्र बंदमुळे मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेकांनी चालत घराचा रस्ता धरला होता. ट्रॅकवरून चालत जाणारी माणसं, वृद्ध, स्त्रिया असं चित्रं मुंबईत होतं. मात्र अशाही परिस्थितीत सगळं बंद असताना माणुसकीचं वेगळंच चित्रं मुंबईत पाहायला मिळालं. 

Jan 3, 2018, 08:25 PM IST

मुंबईकरांच्या धैर्याला महानायकाचा सलाम !

मुसळधार पावसामुळे मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आणि अनेक नागरिकांची दाणादाण उडाली. तरी देखील या नैसर्गिक आपत्तीवर मुंबईकरांनी एकजुटीने मात केली. यामुळे पुन्हा एकदा मुंबईचे स्पिरिट दिसून आले. हे पाहून महानायक अमिताभ बच्चन अगदी भारावून गेले. त्यांनी मुंबईकरांच्या धैर्याला सलाम केला आणि आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून मांडल्या. 

Aug 30, 2017, 09:05 PM IST