
अहमदनगरमध्ये निळवंडे धरणाच्या पाण्यावरून काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली
निळवंडे धरणाच्या पाण्याच्या मुद्द्यावरुन अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद सुरु झालाय.
Apr 17, 2018, 08:06 PM IST
गुडबाय २०१२- पीकपाणी
सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत
Dec 24, 2012, 11:11 PM IST
टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न
बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.
Aug 29, 2012, 01:23 PM IST
धुळ्यातील पीकपाणी
धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.
Aug 16, 2012, 08:30 AM IST