victimization

मायानगरीत महिलांचे ‘भीती’चे घर

महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी मुंबई दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे. यामुळे मुंबईतील प्रत्येक महिला आता स्वत: असुरक्षित मानू लागली असून प्रत्येकिच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण आहे. ही भीती दूर करण्यासाठी ठोस उपाय-योजना आहेत का? मनातील ही भीती कायमची तर राहणार नाही ना?

Sep 3, 2013, 10:09 AM IST