साखरपुडा केला पण लग्न नाही! बॉलिवूडच्या 12 कपल्सचं अर्ध्यातच बिनसलं

उपेन पटेल आणि करिश्मा तन्नाची तन्नाची जोडी बिग बॉसमध्ये दिसली. लग्नाआधीच ते वेगळे झाले.

रश्मिका मंदाना आणि रक्षित शेट्टीचे नाते लग्नाआधीच तुटले.

अक्षय कुमार आणि रविना टंडन दोघांनीही साखरपुडा केला होता.

चारु आसोपा आणि नीरज मालवीय यांचे वाईट पद्धतीने ब्रेकअप झाले.

सारा खान आणि शांतनू राजे यांचे नाते लग्नाआधी तुटले.

साजिद खान आणि गौहर खान साखरपुड्यानंतर लग्नाआधीच वेगळे झाले.

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे देखील लग्नाआधी वेगळे झाले.

सलमान खान आणि संगीता बिजलानीने लग्नाची तयारी केली पण त्याआधीच त्यांचं नातं तुटलं.

एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचे नाते लग्नाआधी तुटले.

महक चहल आणि अश्मित पटेल यांचे नाते लग्नाआधीच संपुष्टात आले.

करण सिंह ग्रोवर आणि बरखा बिस्ट यांनी 2004 मध्ये साखरपुडा केल्याची चर्चा होती.

शिल्पा शिंदे आणि रोमित राज यांनी साखरपुडा केल्यानंतर नाते तोडले.

VIEW ALL

Read Next Story