General डबे

रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतात General डबे?

रेल्वे प्रवास

तुम्हाला माहितीये का, लाखोंच्या संख्येनं नागरिक रेल्वेनं प्रवास करत असून, त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त रेल्वेचीच आहे.

जनरल कोच

किंबहुना रेल्वे विभागाकडून ही जबाबदारी पार पाडलीही जाते. अशा या रेल्वेच्या General Coach विषयी तुम्हाला कधी काही प्रश्न पडले आहेत का?

हा प्रश्न पडलाय का?

रेल्वे कोणतीही असो तिच्या सुरुवातीला किंवा शेवटीच हे जनरल डबे का जोडण्यात येतात? कधी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे?

प्रवाशांची गैरसोय

जनरल कोच रेल्वेच्या सुरुवातीला किंवा शेवटी जोडण्याचं कारण म्हणजे प्रवाशांना होणारी गैरसोय. हीच गैरसोय टाळण्यासाठी हे डबे सुरुवातीला आणि शेवटी जोडलेले असतात.

डबा मध्यभागी असल्यास...

जनरल डबा रेल्वेच्या मध्यभागी असल्यास त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

रेल्वेतील वाद

इतकंच नव्हे, तर आसनावरूनही या प्रवाशांमध्ये अनेकदा शाब्दिक बाचाबाचीसुद्धा होते.

सुरक्षितता

जनरल डबे सुरुवातील आणि शेवटी लावल्यामुळं त्यांच्या सुरक्षिततेची हमीही देणं रेल्वे विभागाला सहज शक्य होतं.

संतुलन

सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जनरल डबे सुरुवातीला आणि शेवटी जोडल्यास त्यामुळं प्रवासादरम्यान रेल्वेचं संतुलन राखणं सहज शक्य होतं.

इतरांनाही द्या ही माहिती

वरील सर्वच कारणांमुळं रेल्वेचे जनरल कोच कायमच सुरुवातीला आणि शेवटी असतात. आता ही माहिती तुम्हाला तर कळली, इतरांना कधी सांगताय?

VIEW ALL

Read Next Story