वास्तू विशारद

वास्तू ज्योतिष्यानुसार या सणात तवा चुलीवर ठेवणे शुभ असत नाही. त्यामुळे भाकरी बनविली जात नाही.

तवा चुलीवर ठेवत नाही

असे सांगितले जाते की, या हिंदुच्या सणात आपण किचनमध्ये तवा चुलीवर किंवा गॅसवर ठेवत नाही.

शीतलाष्टमी

शीतलाष्टमीच्या दिवशी माता शीतलाला बासी खाण्याच भोग चढवला जातो. या दिवशी भाकरी बनवली जात नाही.

तेराव्याचे संस्कार

हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला की तेराव्याचे संस्काराच्या आधी तवा चुलीवर ठेवला जात नाही आणि भाकरी बनवली जात नाही.

माता लक्ष्मी

शास्त्रात सांगितले आहे की, माता लक्ष्मीसंबंधीत सणात भाकरी भाजली जात नाही. यावेळी सात्विक अन्न बनवले जाते.

नाग पंचमी

याशिवाय नाग पंचमीच्या दिवशी भाकरी भाजली जात नाही. कारण चुलीवर तवा ठेवू नये अशी परंपरा आहे.

शरद पौर्णिमा

शरद पौर्णिमेत ज्यावेळी चंद्र 16 कलामध्ये असतो. त्यावेळी घरात भाकरी बनविली जात नाही.

दिवाळी

शास्त्रात दिवाळीत अर्थात माता लक्ष्मीच्या पर्वात भाकरी बनविणे अशुभ मानले जाते.

हिंदू धर्म

आपल्याला माहित आहे का की, हिंदू सणात रोटी बनविणे हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे?

VIEW ALL

Read Next Story