नवचैतन्याचा सण

नवरात्री हा एक नवचैतन्य निर्माण करणारा एक सण मानला जातो.

अनवाणी पायाने वावर

या दिवसांमध्ये अनेक जण आपल्याला अनवाणी पायाने चालताना दिसतात,यामागील नेमकं कारण काय असेल जाणून घ्या.

चप्पल घालत नाही

काही जणं तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अनवाणीच असतात, म्हणजे बूट किंवा चप्पल न घालता अनवाणी पायाने वावरतात.

पूर्वापार प्रथा

ही पद्धत आपल्याकडे पूर्वापार रुढ आहे.

शरद ऋतुचं आगमन

नवरात्रीच्याआधी पावसाळा संपुन शरद ऋतु सुरु होतो.

व्हिटॅमिन-डी मिळते

सुर्यकिरणांच्या साहाय्याने जास्तीत जास्त व्हिटॅमिन-डी मिळविण्याचा हा ऋतु आहे.

फायदेशीर ठरतं

त्यामुळे या काळात अनवाणी राहणे फायदेशीर असते.

मातीशी नाळ जुळते

नवरात्रीतच्या नऊ दिवस आपली मातीशी नाळ कायम जुळून राहावी.

मातीशी संपर्क

किंवा पृथ्वीशी आपला संपर्क यावा, मातीचा स्पर्श व्हावा, हा त्यामागचा उद्देश असू शकतो.

VIEW ALL

Read Next Story