पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा
सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Published: Sep 25, 2013, 12:45 PM IST|Updated: Sep 25, 2013, 12:45 PM IST