Explained: सर्जिकल स्ट्राइकपेक्षाही खतरनाक... भारताने स्थगित केलेला सिंधू जल करार आहे तरी काय?

Sindhu Water Agreement With Pakistan: 1960 चा सिंधू जल करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला जाईल, जोपर्यंत पाकिस्तान विश्वासार्हपणे आणि अपरिवर्तनीयपणे सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा सोडून देत नाही, असं भारताने म्हटलं आहे. 

 Explained: सर्जिकल स्ट्राइकपेक्षाही खतरनाक... भारताने स्थगित केलेला सिंधू जल करार आहे तरी काय?

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.