TCS कंपनीने कामगार कायद्याचे उल्लंघन केले; IT क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या प्रकरणात सरकारला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि भारतीय IT/ITES आयटी कंपन्या मोठ्या संख्याने कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढत आहेत. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार जाले आहेत. या कंपन्या कामगार कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात आहे. 

TCS कंपनीने कामगार कायद्याचे उल्लंघन केले; IT क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या प्रकरणात सरकारला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More