Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा परतणार; आजपासून गारठा वाढणार, कारण काय?

Maharashtra Weather Update: आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा परतणार; आजपासून गारठा वाढणार, कारण काय?

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.