नसरापूरसारख्या घटना महाराष्ट्रात वारंवार का घडतात? राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण; म्हणाले, '...तर आपला...'

Nasrapur Rape Case Raj Thackeray On Target Focus of Maharashtra: राज ठाकरेंनी नसरापूर प्रकरणावरुन बोलताना महाराष्ट्राची घडी नेमकी कुठे आणि कशी विस्कटली आहे याचं सविस्तर विवेचन केलं आहे. ते नक्की काय म्हणालेत पाहूयात...

नसरापूरसारख्या घटना महाराष्ट्रात वारंवार का घडतात? राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण; म्हणाले, '...तर आपला...'

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.