'सर्व सोडावं लागलं तरी आमची तयारी', राज-उद्धव यांच्या युतीच्या चर्चांदरम्यान संजय राऊतांचं मोठं विधान, 'नवी आघाडी...'

Sanjay Raut to The Point Interview: मराठीविषयी आस्था असणारे, मराठीसाठी लढण्यासाठी तयार असलेले राजकीय पक्ष, नेते यांनी एकत्र येऊन रणशिंग फुंकलं नाही तर मुंबई महाराष्ट्राची राहणार नाही अशी भीती खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केलेला मराठी माणसांचा बुलंद आवाज अस्तंगत होतान दिसत आहे असा इशाराही त्यांनी दिली. 

'सर्व सोडावं लागलं तरी आमची तयारी', राज-उद्धव यांच्या युतीच्या चर्चांदरम्यान संजय राऊतांचं मोठं विधान, 'नवी आघाडी...'
Source: Bureau

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

Read More