स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत, भारतात गेल्या 75 वर्षात झालेले आमूलाग्र बदल पहा फक्त एका क्लिकवर
आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांचा थेट संबंध हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे.
Swatantryacha Amrut Mahotsav : यंदाचा स्वातंत्र्य दिवस हा विशेष असणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत. म्हणून, देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्वस साजरा करण्यात येतोय. देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर देशात अनेक बदल झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांचा थेट संबंध हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे.