इंडो पाक

पाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज

पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.

Aug 22, 2015, 02:36 PM IST

शिवसेनेचा इंडो-पाक बॅण्डच्या कार्यक्रमात `गोंधळ`

शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये गोंधळ घातला, मेकाल हसन बॅण्डविरोधात हा गोंधळ घातला असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडो-पाक बॅण्ड विरोधात हा गोंधळ घालण्यात आला आहे.

Feb 4, 2014, 03:39 PM IST