उत्तर महाराष्ट्र

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चांगलच पेटताना दिसतोय. जायकावाडीला गंगापूर धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नाशिकच्या हजारो शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय.

Oct 18, 2015, 09:00 PM IST

बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Sep 18, 2015, 09:50 AM IST

कोकण-पुण्यात अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट

 नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गारपीटीमुळं पीकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण आणि पुण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.  

Dec 12, 2014, 06:02 PM IST

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा दबदबा

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा दबदबा

Oct 22, 2014, 09:01 PM IST

UPDATE - उत्तर महाराष्ट्र विभाग निकाल

उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांसाठी मतमोजणीला काही क्षणात सुरूवात होणार आहे. गेल्या १ महिन्यांपासूनच्या उडालेला राजकीय धुराळा खाली बसत असून काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. 

Oct 19, 2014, 06:54 AM IST

उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, दोन बळी

मान्सूनमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार हजेरी लावलीय. तर जालना आणि धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेय. तर जळगावात दोघांचा मृत्यू झाला.   

Sep 9, 2014, 08:48 AM IST

नाथाभाऊंना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे

 महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? यावर जरी जाहीरपणे खल सध्या होत नाहीय. पण, याच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचाही घोडा दौडत असल्याचं समोर आलंय. 

Sep 3, 2014, 10:19 AM IST

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

Sep 3, 2014, 09:59 AM IST

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान

नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Feb 25, 2014, 12:25 PM IST