अतिवृष्टी अनुदानात घोटाळा, तलाठ्यांनी खाल्ले शेतकऱ्यांचे पैसे
सरकारनं शेतक-यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं. पण ते शेतक-यांपर्यंत पोहोचलंच नाही. कारण ग्रामसेवक, तलाठी तसंच कृषी सहाय्यकांनी त्यावर डल्ला मारल्याचं समोर आलंय.
Apr 15, 2025, 07:03 PM IST