पाणी आहे

पाणी आहे, मात्र शेतीसाठी अजिबात नाही

पाण्याच्या टंचाईमुळे राज्यात दुष्काळ असला तरी धुळे जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असूनही टंचाई आहे. तापी नदीपात्रात मुबलक साठा असूनही शेतीला पाणी मिळत नाही ते केवळ योग्य सिंचन व्यवस्थेअभावी. पाणी असून ते मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

Apr 23, 2012, 09:32 AM IST