पाणी

झी हेल्पलाईन : एक हातपंप भागवतोय दोन हजार लोकांची तहाण

एक हातपंप भागवतोय दोन हजार लोकांची तहाण

May 9, 2015, 09:17 PM IST

गंगापूर धरणात पाणी पण नळाला खडखडाट

गंगापूर धरणात पाणी पण नळाला खडखडाट

May 7, 2015, 09:34 PM IST

अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर

अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर पडला आहे. शहराची पुढील तीन महिन्यांची तहान मिटली आहे. मांजरा नदीवरील नागझरी बंधा-याची पातळीत वाढ झाली आहे.

Apr 16, 2015, 11:06 AM IST

'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही'

सांगली जिल्ह्याच्या खिरवडे गावातल्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिलाय.

Apr 14, 2015, 09:11 PM IST

'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही'

'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही'

Apr 14, 2015, 09:00 PM IST

सांगलीत दलितांवर अन्याय, पाण्यासाठी बहिष्कार

जिल्ह्याच्या खिरवडे गावातलय्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिला आहे.

Apr 14, 2015, 04:26 PM IST

दूषित पाण्यापासून सावधान... होऊ शकतो कॅन्सर!

पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती योग्य नाहीत हे नेहमीत ऐकण्यात येतं. कारण त्यामुळे पाण्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. वॉटर प्यूरिफायरच्या वापराने आरओ, यूव्ही, आयोनायझिंग पद्धत पाण्यातील बॅक्टेरिया आणि हेव्ही मेटलला हटवण्याचं काम करते. त्यामुळे पोषक तत्त्वांवर खास परिणाम होत नाही. दूषित पाण्यात अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे न्युरोलॉजिक डिसऑर्डर, रक्ताची कमी तसंच रक्तवाहिन्या कमजोर होणं, दातांना पिवळेपणा येणं, हाडांचे रोग होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याच धोका आहे.  

Apr 11, 2015, 07:25 PM IST