भारत

इडन गार्डनची खेळपट्टी खोदून टाकू

टी 20 वर्ल्ड कपमधली भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचसमोरची संकटं कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Mar 11, 2016, 10:14 PM IST

भारताचा दुसरा सराव सामना होणार मुंबईत

 टीम इंडियाने पहिल्या टी-२० सराव सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवल्यानंतर आता अखेरचा सराव सामना मुंबईत द.आफ्रिकेसोबत होणार आहे. 

Mar 11, 2016, 08:37 PM IST

पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य

भारत यंदा टी-२० वर्ल्डकपचा यजमान आहे. भारतात वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जाणार आहेत. पण पाकिस्तान हा सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यासाठी अजून तयार झालेलं नाही.

Mar 11, 2016, 04:40 PM IST

कोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच

Mar 11, 2016, 09:18 AM IST

डी कंपनीचा टी-20 वर्ल्ड कपवर डोळा

 टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळे सट्टेबाजीसाठी कुख्यात असलेली डॉन दाऊद इब्राहिमची डी कंपनी सक्रीय झालीय.

Mar 10, 2016, 09:14 PM IST

विजय मल्ल्यांना कोणी पळवलं ?

अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

Mar 10, 2016, 07:38 PM IST

सुरेश रैना करणार होता आत्महत्या

क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस... 

Mar 10, 2016, 06:29 PM IST

भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत यापुढे आमुलाग्र बदल होणार आहेत.

Mar 10, 2016, 06:01 PM IST

स्वदेशी जीपीएसपासून आता भारत केवळ एक पाऊल दूर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आज  IRNSS-1F या नॅव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील सहाव्या उपग्रहाचं आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV C32 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं गेलं. 

Mar 10, 2016, 04:14 PM IST

भारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला

 अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.

Mar 9, 2016, 07:18 PM IST

भारतीय शास्त्रज्ञांकडून डेंग्यूवर हर्बल औषध

भारतात ज्या आजाराने सर्वात जास्त लोक त्रस्त असतात, अशा डेग्यूच्या आजारावर हर्बल औषध आता मिळू शकत. भारतीय शास्त्रज्ञांनी हे औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. जगभरात जेवढ्या लोकांना डेंग्यूचा आजार होतो, त्यातील ५० टक्के भारतात आहेत.

Mar 9, 2016, 05:23 PM IST

...या आहेत भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!

फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झालीय. 

Mar 9, 2016, 04:40 PM IST