भारत

अधुरी एक कहाणी... पती भारतात तर पत्नी बांग्लादेशमध्ये

भारत बांग्लादेश या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नांवर बरेच वर्षे वाद चालू होता.  ६८ वर्षानंतर जागेच्या अदलाबदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्री लागू झाला. 

Aug 1, 2015, 06:01 PM IST

श्रीलंका क्रिकेट दौऱ्यावर पत्नी, गर्लफ्रेंडला नेण्यास बंदी

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निर्बंध घातले आहेत. यामध्ये दौऱ्यावर जाताना पत्नी, गर्लफ्रेंडला  नेण्यास बंदीचा समावेश आहे.

Aug 1, 2015, 04:48 PM IST

'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत'

सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात

Aug 1, 2015, 12:25 PM IST

भारत-बांग्लादेश दरम्यान अर्ध्या रात्री गावांची अदला-बदली

भारत आणि बांग्लादेश दरम्यान तब्बल १६२ एन्क्लेव्हची अदला-बदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रभावित झाला. भारतानं या दिवसाला 'ऐतिहासिक दिवस' म्हटलंय. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो मुद्दा वादात सापडला होता, त्यावर तोडगा मिळाल्याचं म्हटलं जातंय. 

Aug 1, 2015, 11:23 AM IST

भारत चीनला याबाबतीत मागे टाकणार

2022 पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सध्या चीन ह्या देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.

Jul 30, 2015, 02:02 PM IST

कोहली अपयशी, भारताचा १३५ धावात खुर्दा

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचा खराब फॉर्म कायम आहे. तसेच त्याला भाग्यही साथ देताना दिसत नाही. दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताचा डाव १३५ धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलिया अ संघाला यश मिळाले आहे. 

Jul 29, 2015, 09:32 PM IST

दहा वर्षांत १३०३ जणांना फाशीची शिक्षा; फासावर चढले केवळ तीन!

नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत भारतात तब्बल १३०३ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.... पण, यापैंकी केवळ तीन दोषींना फासावर चढवण्यात यश आलंय. गुरुवारी याकूबला फासावर चढवलं तर ही या दहा वर्षांतील चौथी फाशी ठरेल.

Jul 29, 2015, 05:13 PM IST

कोहिनूर मिळणार का भारताला परत?

 ब्रिटिश भारतीय खासदार किथ वाज यांनी जगप्रसिद्ध 'कोहिनूर हिरा' भारताला परत करण्याचे आवाहन मंगळवारी केले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड युनियनमध्ये केलेल्या भाषणावर केलेली हि प्रतिक्रिया आहे.  

Jul 29, 2015, 12:32 PM IST

भारताला महासत्ता करण्याचं कलामांचं स्वप्न - जयंत नारळीकर

भारताला महासत्ता करण्याचं कलामांचं स्वप्न - जयंत नारळीकर 

Jul 28, 2015, 03:21 PM IST

दहशतवादी हल्ल्याने भारत पाक सिरीज धोक्यात

 गुरूदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता सर्वत्र पडत असून यामुळे आगामी डिसेंबर महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या क्रिकेट सिरीजवर पडताना दिसत आहे. 

Jul 27, 2015, 05:59 PM IST

भारतीय पुरूषांमध्ये डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक

डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वसाधारणपणे भारतीय पुरूषांमध्ये जास्त दिसतं, असं भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) नं केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.

Jul 27, 2015, 04:54 PM IST

चीनी कंपन्यांकडून भारतात बनावट कंडोम्सचा पुरवठा

चीनी कंपन्या काय काय बनावट वस्तू तयार करतील याचं काहीही सांगता येणार नाही, प्लास्टिक तांदूळनंतर चीनने आता, बनावट कंडोमचा पुरवठा केला आहे, यात इटली आणि भारत या दोन देशांमध्ये हा पुरवठा झाला आहे.

Jul 27, 2015, 04:22 PM IST

सोन्याचे दर घसरले... जाणून घ्या ग्राहकांनी काय करावं?

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सोन्याला मागणी कमी झाल्यामुळं मागच्या दोन वर्षातील ही सगळ्यात मोठी घसरण आहे.

Jul 23, 2015, 04:31 PM IST

श्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी इंडियन टेस्ट टीमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे. 

Jul 22, 2015, 11:28 PM IST

विराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह

जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.

Jul 21, 2015, 07:10 PM IST