भालचंद्र कदम

'चला हवा येऊ द्या'चा २०० वा एपिसोड

सध्या सगळ्यांच्याच नेहमी चर्चेत असणारा सर्वात मोठा कॉमेडी शो आणि सगळ्यांना पोटधरुन हसवणारा शो चला हवा येऊ द्याने २०० एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केले आहे. बॉलिवूड कलाकारांना देखील ज्यांनी आपल्या प्रसिद्धीमुळे शोमध्ये हजेरी लावण्यास मजबूर केलं.

Aug 29, 2016, 02:57 PM IST

अपघातांचं सत्र सुरूच; दोन मराठी कलाकार जखमी

मुंबई-पुणे हायवेवर पुन्हा अपघात झालाय. यात अभिनेते भालचंद्र कदम आणि अभय राणे जखमी झाले आहेत. गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

Jan 29, 2013, 08:59 AM IST