माणसांना मिळतेय जनावरांच खाणं

माणसांना मिळतेय जनावरांच खाणं

श्रीरामपूर इथल्या भारतीय खाद्य निगमच्या गोदामाची अवस्था अत्यंत वाईट आहे. रेशन दुकांनांना आणि शालेय पोषण आहारासाठी धान्यपुरवठा होतो. मात्र भारतीय खाद्य निगमनं घेतलेलं हे गोदाम जुनं आहे.

Apr 22, 2012, 12:06 AM IST