election

रत्नागिरी जिल्हा बँके निवडणुकीत चुरस, शिवसेनेमुळे रंगत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या निवडणुकीत शिवसेना उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. 

Apr 10, 2015, 03:18 PM IST

नणंद - भावजय आमने-सामने

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नाईक घराणे एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे. प्रभाग क्रमांक 51 मधून भाजपचे युवा नेते वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांच्यासमोर राष्ट्रवादीने त्यांची नणंद वैशाली नाईक यांना उमेदवारी दिलीय. नणंद भावजयांची ही लढत रंगतदार होणार आहे.

Apr 8, 2015, 10:54 AM IST

औरंगाबादमध्ये युती कागदावरच, प्रत्यक्षात फुटीचं ग्रहण

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास नेतेमंडळी व्यक्त करतायत. 

Apr 8, 2015, 10:32 AM IST

औरंगाबाद : अखेरच्या दिवशी बंडखोरीला ऊत

अखेरच्या दिवशी बंडखोरीला ऊत

Apr 7, 2015, 03:32 PM IST