देवळाली कॅम्पमध्ये मतदान केंद्रास आक्षेप
नाशिकचं हे देवळाली लष्करी प्रशिक्षणार्थी केंद्रात काही प्रशिक्षण घेणारे तर काही सैनिक राहतात. याच ठिकाणी प्रभाग क्रमांक ५४चं मतदान केंद्र उभारलं जात आहे. त्यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत.
Feb 9, 2012, 02:22 PM ISTराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर
पुणे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय.
Feb 7, 2012, 08:54 PM ISTऊस कामगार मतदानापासूनच दूरच !
पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Feb 4, 2012, 04:17 PM IST१७ फेब्रुवारीला मतमोजणीचे संकेत
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणुक आयुक्त निला सत्यनारायण यांनी तसे संकेत दिलेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2012, 12:07 PM ISTनाशकात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की
नाशिकमध्ये तिकीट वाटपात डावलल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना धक्काबुक्की केली. सर्वसाधारण गटातून उज्वला नामदेव हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची आदळआपट केली.
Feb 1, 2012, 05:10 PM ISTनिवडणुकाचं वेळापत्रक धोक्यात?
राज्यातील महापालिका आणि झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांच वेळापत्रक धोक्यात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक पार बिघ़डून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.
Feb 1, 2012, 01:26 PM IST'युपी'मध्ये काँग्रेसकडून अश्वासनांची खैरात
युपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपलं घोषणापत्र काढलं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणापत्र देऊन सांगितलं की उत्तर प्रदेशात जर काँग्रेसचं सरकार आलं तर –
Jan 31, 2012, 05:45 PM ISTकाँग्रेसविरोधात मुंबईत उघड बंड
मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी कॉंग्रेसविरोधात उघड बंड केलं आहे. तिकीट वाटपाच्यावेळी पैसे घेतल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी केला आहे. सामन्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. सावंत हे गुरूदास कामत गटाचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. त्यामुळे कामत गटातील कार्यकर्त्यांनी डावल्याची चर्च आहे. अन्याय झाल्याचे सांगत मीना देसाई, कमलेश यादव यांनी बंडखोरीचा पर्याय स्वाकारला आहे.
Jan 31, 2012, 04:14 PM ISTराणे आज करणार राष्ट्रवादीचे वस्त्रहरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा धुमशान होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं या दोन पक्षातला संघर्ष पुन्हा झडणार आहे.
Jan 31, 2012, 08:23 AM ISTआघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
Jan 28, 2012, 05:04 PM ISTबंडखोरीचा धसका, शिवसेनेची नवी खेळी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी बंडखोरीचा धसका घेतलाय. त्यामुळे शिवसेनेने यासाठी एक नवी शक्कल लढवलीय. शिवसेना उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप करणार आहे.
Jan 28, 2012, 04:00 PM ISTमणिपुरात हिंसाचार, ५ ठार
मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात पाच जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Jan 28, 2012, 03:44 PM ISTमणिपूरमध्ये ३० टक्के मतदान
मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. निवडणुकीत पहिल्या ३ तासांमध्ये तब्बल ३० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७९ उमेदवार रिंगणात आहेत.
Jan 28, 2012, 03:21 PM ISTराज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर सभागृहात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज इच्छुकांचा मेळावा होतोय. त्यात राज ठाकरे इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.
Jan 27, 2012, 09:28 PM ISTबंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरेंचा आटापिटा
अनेक जण इच्छूक आहेत. सर्व उमेदवारांची मी परीक्षा घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये मनसेची प्रक्रिया उत्तम झाली आहे. सर्वांनी चांगली परीक्षा दिली आहे. उमेदवार चांगले असल्याने निवड कशी करायची हा मोठा पेच आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
Jan 27, 2012, 04:29 PM IST