भारताशी थेट भिडण्याची हिंमत अन् ऐपतही नसल्याने पाकिस्तान करणार छुपे हल्ले? दहशतवाद्यांची मदत घेऊन...
India Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर लक्ष्य करत दहशतवाद्यांचा खात्मा केला.
May 10, 2025, 09:48 AM ISTभारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, जनरल मुनीरमियाँ कुठे गायब झाला?
India vs Pakistan: भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एका खासदाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
May 9, 2025, 11:28 PM ISTदहशतवाद्यांचा पाठिराख्या पाकिस्तानचा जम्मूवर वार, भारताच्या प्रहारानंतरही सुधरेना!
India Pakistan War: भारतानं बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवला. तरीही पाकिस्तान सुधारला नाही. त्यानं पुन्हा भारतावर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात पाकिस्तानचंच मोठं नुकसान झालंय.
May 9, 2025, 11:08 PM IST