वीज बिल न भरल्यामुळे १५ दिवसांपासून पालिकेचा पाणीपुरवठा खंडित
वीज बिल न भरल्यामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा हे गेल्या १५ दिवसांपासून खंडित
Feb 23, 2020, 09:57 AM ISTलातूरमध्ये विलासरावांची बाजी
राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असताना ११.१५ वाजताच लातूर पालिकेत काँग्रेसने ५० चा आकडा गाठत पुन्हा आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी अखेर बाजी मारली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
Apr 16, 2012, 11:54 AM IST