आज 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त खास मुहूर्तावर विठ्ठलाबरोबर करा तुळशीची पूजा.
जर आपण विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या गोष्टी भक्तीभावनेने पूर्ण केल्या तर आपल्या सर्व इच्छा होतात.
प्रत्येकाच्या दारात तुळशीचे रोप असले पाहिजे. दररोज तुळशीची पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.
तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे ते सर्वात शुभ मानले जाते.
शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशीमंजीरी अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.
तुळशीमंजरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते.
तुळशीच्या 11 पानांवर श्री लिहून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण केल्यास व्यावसायिक यश मिळते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)