सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अनघा अतुलची. तिनं आपलं वदनी कवळं हे नवं हॉटेल सुरू केलं आहे. ज्याची जोरात चर्चा आहे.

हे हॉटेल सुरू झालं असून या हॉटेलची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला माहितीये का की हे हॉटेल सुरू करणारी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनघा अतुल ही अभिनेत्री अतुलशास्त्री भगरे गुरूजींची कन्या आहे.

इन्टाग्रामवरही ती फार लोकप्रिय असते. त्यामुळे तिची जोरात चर्चा असते. सध्या तिच्या या नव्या हॉटेलची चर्चा आहे. ज्याच नावं आहे वदनी कवळं.

तिच्या या हॉटेलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. एका मुलाखतीतून तिनं आपल्या या हॉटेलच्या नावामागील अर्थ सांगितला आहे.

जेवताना 'वदनी कवळ' श्लोक म्हणत आपण देवाचं नामस्मरण करतो. आपल्याला चांगला आहार मिळतोय यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत अशी यामागची भावना होती, असं ती म्हणाली.

तिच्या या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन थाळी मिळते.

VIEW ALL

Read Next Story