या कारणामुळे भिजवून खाण्याचा सल्ला

बदाम हे नैसर्गिकरित्या उष्ण असतं म्हणून ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो.

...म्हणून सकाळी खाणं फायद्याचं

बदाम कधीही खाल्ले तरी आरोग्यासाठी फायद्याचेच असतात. मात्र जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर बदाम सकाळच्या वेळी खाणं फायद्याचं असतं.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

ओमेगा थ्रीचा फायदा

बदामामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय निरोगी राहतं आणि हृदयासंदर्भातील समस्यांचा धोका कमी करण्यासाठी याचा फायदा होता.

हृदयासाठी फायद्याचं

रिकाम्या पोटी बदाम खाणं हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं.

बौद्धिक क्षमतेसाठी उपयोगी

वय वाढत जातं त्याप्रमाणे बौद्धिक क्षमता क्षीण होते जाते. मात्र बदाम खाल्ल्यास बुद्धी तल्लख राहण्यास मदत होते.

त्वचेसंदर्भातील सर्व समस्यांपासून मुक्ती

बदामामध्ये व्हिटॅमीन इ असतं. त्यामुळे बदामाचं सेवन केल्याने त्वचेसंदर्भातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

त्वचेसाठी उत्तम

त्वचेच्या आरोग्यासाठीही सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणं फायद्याचं असतं.

अशक्तपणा असणाऱ्यांनी आवर्जून खावे

ज्यांना अशक्तपणाचा त्रास असतो, शरीरामध्ये ऊर्जा कमी असल्यासारखं वाटतं त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो.

डायबेटिज असणाऱ्यांना फायद्याचं

सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणं डायबेटिजचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी फार फायद्याचं ठरतं.

VIEW ALL

Read Next Story