पावसाळा 'या' स्नॅक्सशिवाय अपूर्णच; तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता?


पावसाळा आला की चहा आणि गरमागरम पदार्थ खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो.

भजी

बटाटे, कांदा, पालक आणि पनीरपासून बनवलेली भजी पावसाळ्यात चहा किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्याची चव वेगळीच असते.

समोसा

बटाटे, वटाणे आणि अनेक मसाले टाकून गरमागरम समोस्याची चव पावसात दुप्पट चांगली लागते.

मका

भाजलेला मका हा पावसाळ्यात लिंबू, मीठ लावून अप्रतिम लागत किंवा उकडलेल्या मक्याची भेळ खाल्ल्याने चव आणखी वाढते.

कचोरी

मूग डाळ, बटाटे किंवा वाटाणा घालून केलेली कचोरी आणि त्यासोबत चिंचेची चटणी पावसाळ्यात खाण्याचा आनंदच वेगळा असतो.

वडापाव

मुंबईचा लोकप्रिय वडापाव पावसाळ्यातही खुप आवडतो.

चाट

चणा चाट, पापड चाट, आलू टिक्की यांसारखे चाट पावसाळ्यात खाण्याचा आनंद वाढतो.

VIEW ALL

Read Next Story