भारतातील असं एक गाव जिथं दोन मुलांचं लावलं जातं लग्नं!

Published by: Zee Team | Nov 20, 2023

पण भारतात असं एक गाव आहे जिथे दोन मुलांचं लग्नं लावलं जातं.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

ही अनोखी प्रथा राजस्थान येथील बडोदिया गावची आहे.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

दोन लहान मुलांनाच वर-वधू बनवून त्यांचं लग्न लावलं जातं.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

होळीच्या आदल्या रात्री हे लग्न पार पडतं.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

दुसऱ्या दिवशी त्यांना बैलगाडीत बसवून पूर्ण गावात त्यांची मिरवणूक काढली जाते.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

या आगळ्यावेगळ्या लग्नात गावातील सर्व लोक सामील होतात.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

खूप वर्षांपासून हे गाव दोन भागांत विभागलं गेलेलं.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

त्यानंतर दोन्ही गावांमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी ही अनोखी पद्धत सुरू झाली.

Published by: Zee Team | Nov 20, 2023

VIEW ALL

Read Next Story