लग्नासाठी मुला-मुलीच्या वयात किती वर्षांच अंतर असावं?

प्रेम वय बघून होत नाही पण लग्न करताना वय बघायचं असतं

सध्याच्या काळात कोण या गोष्टीला महत्व देत नाही. पण एक काळ असा होता, जे हे महत्वपूर्ण मानले जायचे.

भारतीय परंपरेनुसार पतीचे वय पत्नीच्या वयापेक्षा जास्त असते.

हेदेखील पूर्णपणे योग्यच आहे, याला कुठे दुजोरा दिला गेला नाही.

एक्सपर्टनुसार, मुलगा-मुलीमध्ये लग्न करताना 5 वर्षे वयाचे अंतर असावे.

मुलगी 12 ते 14 व्या वर्षी पौगांडावस्थेत पोहोचते तर मुलांना 14 ते 17 वर्षे लागतात.

लग्नासाठी दोघांकडे मॅच्योरिटी असणे गरजेचे आहे. यामुळे पत्नीचे वय पतीपेक्षा कमी असते.

हिंदु धर्मात पतीला देवाचा दर्जा दिला जातो. अशावेळी पती कमी वयाचा असणे कठीण मानले जाते.

दोघांमध्ये आदर-सन्मान राहतो आणि नाती तुटण्याचे प्रमाण कमी होते, असे म्हटले जाते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story