भारतातील 'या' ठिकाणी कोणीही खात नाही कांदा

Tejashree Gaikwad
Feb 28,2025


कांदा हा भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. याशिवाय अनेक पदार्थांना चव येत नाही.


एवढेच नाही तर आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोक कांद्याचे सेवन करतात.


पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात एक अशी जागा आहे जिथे कांद्यावर बंदी घातली जाऊ शकते.


या शहरातील अनेक ठिकाणी कोणीही कांदा कापू शकत नाही आणि कांदा कोणत्याही अन्नात घालू शकत नाही.


ही जागा आहे आपण जम्मू-काश्मीरमधील कटरा.


कटरा हे जम्मूमधील एक शहर आहे जिथून लोक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येतात.


कटरामध्ये कांदा खाण्यास मनाई आहे, तिथे कोणीही कांदा विकू शकत नाही.


वास्तविक, भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन प्रशासनाने कटरा येथे कांद्यावर बंदी घातली आहे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story