भारतातील सर्वात लहान गाव, लोकसंख्या वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

भारताला गावांचा देश असं म्हटलं जातं. कारण या अधिकतर लोकसंख्या ही गावात स्थायिक आहे

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

भारतातील सर्वात लहान गाव कोणते, तुम्हाला माहितीये का?

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारतातील एकूण गावांची संख्या 6,40,867 आहे

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

2021च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण गावांची संख्या 6,28,221 इतकी आहे

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

भारतातील सर्वात लहान गाव हा असं असून जे अरुणाचल प्रदेशातील पश्चिमी कामेंग जिल्ह्यात आहे

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

2011च्या जनगणेनुसार गावाची लोकसंख्या फक्त 289 लोक राहतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

भारतातील सर्वात मोठा जिल्हा गुजरातमधील कच्छ आहे जो 45,674 वर्ग किमी इतके आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 09, 2025

VIEW ALL

Read Next Story